काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. .....
.
Thursday, September 30, 2010
Wednesday, September 29, 2010
या जगात जगावे तरी कसे
मन मोकडे पनाने वावाराले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीर पाने वावाराली की म्हणतात,
आमोरासमोर बोलण्याची हिम्मत नाही !!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लापवायाचे असेल !!!
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलिताच काहीतरी खोट आहे.
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागास्लेली असेल!
मित्र मंडली असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल.
मित्र मंडली कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंदी असेल.
या आशा दोन्ही बाजूने लोक बोलातात तर ,
माणसाने या जगात जगावे तरी कसे
व् निरपराध असतान्हा सुधा मरावे तरी कसे
.
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीर पाने वावाराली की म्हणतात,
आमोरासमोर बोलण्याची हिम्मत नाही !!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लापवायाचे असेल !!!
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलिताच काहीतरी खोट आहे.
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागास्लेली असेल!
मित्र मंडली असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल.
मित्र मंडली कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंदी असेल.
या आशा दोन्ही बाजूने लोक बोलातात तर ,
माणसाने या जगात जगावे तरी कसे
व् निरपराध असतान्हा सुधा मरावे तरी कसे
.
मनाला एकदा आसेच विचारले
मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो
.
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो
.
Subscribe to:
Posts (Atom)


