मन मोकडे पनाने वावाराले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीर पाने वावाराली की म्हणतात,
आमोरासमोर बोलण्याची हिम्मत नाही !!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लापवायाचे असेल !!!
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलिताच काहीतरी खोट आहे.
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागास्लेली असेल!
मित्र मंडली असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल.
मित्र मंडली कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंदी असेल.
या आशा दोन्ही बाजूने लोक बोलातात तर ,
माणसाने या जगात जगावे तरी कसे
व् निरपराध असतान्हा सुधा मरावे तरी कसे
.
Wednesday, September 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment